मुंबईत किती 'इर्शाळवाडी'? धोकादायक इमारतींची धक्कादायक आकडेवारी
Newskatta30जुलै २६, २०२३
0
पावसाळ्यात दरवर्षी मुंबई आणि उपनगरात धोकादायक इमारती कोसळल्याच्या घटना घडल्यात, त्यात नुकत्याच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळं सर्वांचीच झोप उडाली आहे